Tuesday 28 July 2020

रक्षा विजय प्राप्ती करता शाबर मंत्र

 रक्षा विजय प्राप्ती करता शाबर मंत्र 

हाथ बसे हनुमान, भैरों बसे लिलार। जो हनुमान को टीका करे, मोहे जग संसार। जो आवै छाती पाँव धरे , बजरंग बीर रक्षा करें। महम्मदा बीर छाती टोर, जुगुनियां बीर शिर फोर|| उगुनियां बीर मार-मार भास्वंत करे, भैरा बीर की आन फिरती रहे. बजरंग बीर रक्षा करे। जो हमारे ऊपर घाव छाले, तो पलट हनुमान बीर उसी को मारे । जल बाँधे, थल बाँधे, आर्या आसमान बांधे, कुदवा और कलवा बाँधे, चक-चक्की असा असमान बांधे । बाबा साहिब, साहिब के पूत, धर्म के नाती ! आसरा तुम्हारा है। 

खुद की रक्षा, शत्रु पराजय के लिए मंत्र का प्रयोग करे । १०८ बार मंत्र जाप करके धूप के ऊपर मंत्र लेकर ताईत में लेकर लाल रेशम के धागे में लेकर बांध दे। 


अर्धशिशी निवारण (अर्धे डोके दुखणे)

अर्धशिशी निवारण (अर्धे डोके दुखणे)

अ) बन में ब्याई अंजनी, कच्चे बन-फल खाय । हांक मारी हनुमंत ने, इस पिण्ड से आधा सीसी उतर जाय।। 

ब) ॐ नमो बन में व्याई बानरी, उछल वृक्ष पै जाय । कूद-कूद शाखा-नरी, कच्चे बन-फल खाय |। आधा तोडे आधा फोड़े, आधा देय गिराय ।   हंकारत हनुमान जी, आधा सीसी जाय ।।

बाए हाथ मै भभूती लेकर २१ बार सिर दर्द करने वाले व्यक्ति से उतार कर घर के बाहर फेंक दे और हाथ धो ले । ३ दिन तक ऐसा करे । 

अघोर साधना मंत्र

अघोर साधना मंत्र

शिवरात्रि या कृष्ण जयंती पर १०८ बार मंत्र जाप करने से सिद्ध होता है। तांबे के पात्र मै पानी लेकर फूंक मारने से पानी पीने के बाद पूर्ण रक्षा होती है। 


 ॐ गुरूजी चण्ड पड़े, तो धरती लाजे । हाड गले, तो गोरख लाजे । हंस उड़े तो नूरी- जन लाजे । परले जाय, तो सत् - गुरु लाजे । जाळ कु - रखे? काळ कु भखे? अपनी काया आप रखे। आदतों अलीक, पवन की भट्ठी । माता कुँवारी, पिता जती। जलहु बाळा, उलट अलील | पळी काया, राज हंस परम हंस पाया । लो मेलो, लो मेलो । बजर - बजर में पानी , गुंजत अलील । गुपत जुपत दो वाणी । आद की जोत, नाद की काया । नाद - बुन्द से अघोर पाया । अघोर बीज मन्त्र जपो जाप 
ॐ गुरुजी अघोर - अघोर महा - अघोर । माता तो पिता अघोर । बहन तो भाई अघोर । गुरु तो चेला अघोर | देवळ तो मस्जीद अघोर । मुल्ला की बाँग अघोर । काजी का कुरान अघोर । ब्रह्मा का वेद अघोर । नाद अघोर , बीन्द अघोर । शंख अघोर , शङ्खान अघोर , रुप अघोर । चन्द्र अघोर , सुरज अघोर । नव लाख तारा अघोर । अढार भार, वनस्पति अघोर | पूर्व अघोर , पश्चिम अघोर । तंत्र अघोर , दक्षिण अघोर । बजर मेरी काया अघोर । अमास की रात अघोर पेला तो पलक अघोर ।  दुजा क्रोध अघोर । तीजा तो त्रण भुवन अघोर। चौथा तो चार वेद अघोर ।पाँच पाँच पाण्डव अघोर । छट्ठा छ दर्शन अघोर । सातमा तो सात सागर अघोर । आत्मा तो आठ के - पर्वत अघोर । नवमा तो नव-नाथ अघोर । दशमा तो दश अवतार अघोर। अगियारा तो रुद्र अघोर बार पन्थ अघोर । तेरा तो तिलक अघोर । चौंदा तो भूवन अघोर । पंधरा तो तिथी अघोर । सोला तो सोळ कळा अघोर । सतरा तो सिता अघोर । अठारा तो आठरा भार वनसप्ति अघोर । ओगणीसा तो काळ अघोर । चौसा तो विष अघोर । एकवीसा तो ब्रम्हांड अघोर। कहे अलखजी, सुने पार्वती जी अवतार लेकर अघोर में अघोर मीलाया, नाभी में वसे मुळ त्रिकुटी बसे  गणेश । बजरी जरे, बजरी जरे, जरगीए काम-क्रोध । पाँच नाद की मुद्रा जरे । पेरु बजरंग लगोट काया का पारा ना जरे । सिद्धो कबी न आवे । जम की चोट । चन्दा घर चढे, सुरज घर मीले । सो जोगी एक दिन में एक सो आठ जपे । काटा काटे नहीं ।जलाया जले नहीं । डुबाया डुब नहीं । जमीन गाळ दे सो उलटा होकर निकल जाए । सुखा दे रस्सी, पे तो हरा हो जाय । अघोर मंत्र - जाप सम्पूर्ण भया। अनन्त कोट सिद्धों में बेठ महादेव जी ने पार्वती को सुनाया | जपन्ते कपन्ते मोक्ष पावन्ते । ॐ नमः शिवाय ।


 

Sunday 21 June 2020

बहुउपयोगी शाबर मंत्र

बहुउपयोगी शाबर मंत्र 

विनियोग - अगर बाधित या भयग्रस्त जगह पर निंद लेनी हो तो उपर दिया हुवा मंत्र कहकर अपने अगल मै पाणी छीते इससे सुरक्षा कवच होता है. 
कोई व्यक्ती अचानक से अस्वस्थ हो या मूर्च्छित हो जाये तो मोर पिस लेकर मंत्र जाप करते झाड़ा लगावे। आप भस्म का भी इस्तमाल कर सकते है ।

मंत्र 

नमो आदेश गुरन को, ईश्वर वाचा, अजरी बजरी बाडा बज्जरी, मै बज्जरी बांधा दशौ दुवार छवा ।और के घालो, तो पलट हनुमंत वीर उसी कों मारे । पहली चौकी गणपती, दूजी चौकी हनुमंत तिजी चौकी में भैरों । चौथी चौकी देह, रक्षा करन कों आवे श्रीनरसिंहदेवजी। शब्द साँचा पिण्ड कांचा, चले मंत्र ईश्वरी वाचा ||

 


साधक अनुभूती

क्षमता

आज आम्ही जे सांगणार आहोत ते खूप महत्वाचे आहे.. होय आज आम्ही क्षमतेवर बोलणार आहोत.. कोणतेही कार्य करायची इच्छा असणे एक पण ते करायची क्षमता असणे ही भिन्न गोष्ट आहे..
हे सांगण्यामागचा उद्देश हाच की आज आम्ही जो हा पंथ निर्माण केला आहे त्याचा विस्तार होण्यासाठी आपल्यात ती इच्छा तसेच क्षमता विकसित होणे गरजेचे आहे..
आजवर अनेकांना अनेक साधना सांगितल्या पण याहीपेक्षा निवडक साधक सोडले तर कोणीही पंथ वाढीच्या दृष्टीने केलेले प्रयत्न हे अत्यंत क्षुल्लक आहेत.. विस्तृतपणे सांगायचे झाले तर इच्छा आणि क्षमता हेच कार्यसिद्धी साठीचे मूलमंत्र आहेत.. त्यावर जो चालेल तो यशस्वी होईलच तसेच आमच्या कृपेस आजन्म  पात्र राहील.. आम्हाला हे विशेष नमूद करावेसे वाटते की सर्वांना आम्ही समान समजतो म्हणजेच आमच्या दृष्टीने सर्वांची क्षमता सुद्धा सारखीच होती.. पण आमच्या विचारांवर चालणे याची इच्छा व क्षमता विकसित करण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे.. कोणी कधीही आम्हाला विचारले नाही की आमची क्षमता किती आहे? काहींनी ती सिद्ध केली तर काहींनी पूर्ण दुर्लक्ष केले.. कोणासही आम्ही क्षमतेबाहेर काम सांगितले नाही.. पण जितके ती पूर्ण करायची इच्छा होती तितकेच ते पूर्ण झाले.. काहींनी तर ' ओम दुर्लक्षाय नमः' चाच जप घेतला.. पण ज्याअर्थी आम्ही गुरुपद घेतले त्याअर्थी आम्ही आमचे वचन तोडले नाही.. प्रारब्धाच्या वेढ्यात जे अडकले त्यांच्यापण पाठीशी आम्ही उभे राहिलो.. आजवर महामारीने एवढे हातपाय पसरूनही आम्ही कोणावर दुर्लक्ष नाही केले.. 
पण मग आमचे कार्य प्रसारासाठी व विस्तारासाठी सर्वांचा आग्रही पुढाकार का नाही?
आजवर ज्यांना आम्ही लिखित स्वरूपात काही सांगितले त्यांनी पुढील आदेश कधी हे पण आम्हाला नाही विचारले.. सर्वजण हे स्व मध्ये जास्त गुंतले आहेत.. यातून बाहेर या... कार्यविस्तार करा.. पंथ वाढवा.. एवढे सारे मन्त्र आम्ही निर्मिले पण मोजकेच तुम्हाला दिले याचा कधी कोणाला प्रश्न नाही पडला.. रोज एक मंत्र मिळाला तरी आयुष्य संपेल पण मंत्र नाही.. त्यात गुरुमंत्र हा सर्वश्रेष्ठ आहेच... त्यात वाद नाही..... पण बाकी प्रगती व विकास च्या दृष्टीने साधना व आत्मज्ञान सुद्धा गरजेचे आहे.. 

दाता व याचक या मध्ये आम्ही दाता होतो पण दाता कडे किती आहे आणि आपल्याकडे किती आपण सामावून घेऊ शकतो याचा नुसता विचार न करता क्षमता वाढवा.. सेवा करा .. मग बघा ती याचकाची झोळी कशी भरभरून वाहते... आणि याचसाठी नवनवीन सेवेच्या इच्छा विकसित करा.. तसेच आम्ही सांगितलेल्या प्रसार कार्यात एकजुटीने सहभागी व्हा.. जो मागे पडला तो मागेच राहू शकतो.. तेव्हा तुमच्यातील स्वार्थी पणा जो आजवर काही ठिकाणी दिसला तो नाथकार्याला समर्पित करा.. आमचे आशीर्वाद आहेतच .. आज एवढेच..

*प्रसन्न कुलकर्णी*

Wednesday 3 June 2020

मी नंदेश नाथ -३४


एक विशिष्ट वेळ झाली की प्रत्यक्ष भगवंत आपली काळजी घ्यायला सुरवात करतो ती कुठल्याही प्रकारची असू शकते आपल्या कडून साधना करून घेणे पासून ती साधना त्या देवते पर्यंत पोहचविण्याचे कार्य आपले आरध्य करत असते, फक्त आपला आपल्या सत गुरुं वर असलेला विश्वास खूप महत्वाचा आहे तो जरा जरी कमी नको व्हायला हे लक्षात असू द्यावे.

अनेकांना साधनेत अनुभव येत नाही, साधना आपण कशासाठी करतो आहोत ते पण यात महत्वाचे आहे 
विशिष्ट कारणासाठी केलेली साधना अनुभव शून्य असू शकते. काहींना साधना करताना आधी अनुभव येऊ लागतात मग काही दिवसांनी अनुभव येणे बंद होते आणि मग साधना बंद होते असे करू नये, अनुभव आले किंवा नाही साधना खंडित होऊ देऊ नये.

साधना खंडित झालेली साधना दैवतेला आवडत नाही तेवढी काळजी आपण नक्की घ्यावी.
काही स्वार्थ न ठेवता जी साधना आपण करतो ती साधना आपल्याला अनुभव देते .

Wednesday 20 May 2020

मी नंदेशनाथ ३३

श्री कृष्ण पाहत असताना भगवान भोलेनाथ शिव जेव्हा बाल कृष्णा चे दर्शन करण्यासाठी येतात तेव्हा यशोदा त्यांना दर्शन घेऊ देत नाही कारण यशोदे ला वाटते की हे कोणी मायावी आहेत. 
तेव्हा ते यशोदे ला सांगतात की आम्ही कैलास हून आलो आहे 
तेव्हा यशोदा देवी म्हणतात की जर येवढ्या लांबून आले आहात तर तिकडे शिवाच दर्शन घ्यायचं होत एवढ्या लांब येऊन माझ्या बालकाचे दर्शनाचा हट्ट का करतात. 
तेव्हा प्रत्यक्ष शिव जे एक जोगी बनून आलेले आहे ते म्हणतात,
की भगवंताचे दर्शन घेणे खूप सोपे आहे परंतु भगवंताने जो अवतार धारण केला आहे त्याचे दर्शन घेणे खूप अवघड आहे. आणि तो अवतार म्हणजे आपले सतगुरू हेच समजावे.
परम पिता परमात्म्याच्या अवतारी देहाचे दर्शन घेतल्यावर अनेको प्रतीचा आनंद प्राप्त होतो. 
आपल्या सभोवताली सुद्धा अनेक सिध्द जपी तपी आहेत जे भगवंताचे अवतारी अंश आहेत की ज्यांच्या केवळ दर्शन मात्रेने आपले अनंत जन्माचे पाप नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होते परंतु आपल्याला ती दृष्टी नसल्याने आपण ते पाहू शकत नाही. 
परंतु आपल्या शुद्ध अंतःकरणाने त्यांचा शोध घेण्याचा नक्की प्रयत्न करावा
कोणाचे मन दुखवू नये, कोणावर रागावू नये, अधिकार गाजवू नये नाहीतर अहंकार प्राप्त होऊन अधोगती होते.

Tuesday 19 May 2020

रात मै अंधेपन बिमारी निवारन प्रयोग

रात मै कम दिखने की बीमारी का इलाज 

मंत्र का उपयोग जिस किसी व्यक्ति को रात मै अंधेपन की बीमारी है वो प्रतिदिन २१ बार मोरपीस लेकर झाड़ा करे।।
जब तक दोष पूर्ण रूप से खत्म नहीं होता तब तक करना है।
मंत्र -

 ॐ नमो आदेश गुरुको-सत्यनाम श्रीराम काटे रतौंधी, जाय रतौंधी । ईश्वर महादेव की दुहाई । दुहाई गुरु गोरखनाथ की, दुहाई कालका माई की, रतौंधी जाय फिर न आय । आन महावीर की। श्री नाथ जी गुरुजी को आदेश |आदेश||

Sunday 17 May 2020

नेत्रपीडा निवारण

नेत्रपीडा निवारण 
कई सारे लोगों को अपने नेत्र मै तकलीफ होती है
उस तकलीफ को दूर करने के लिए इस मंत्र का प्रतिदिन २१ बार मंत्र जाप करे ।
मंत्र जाप करने के पश्चात पानी अपनी आंखो पर लगाए ।।
आपको ऐसा ७ दिन करना है ।।
मंत्र -
 संयातिं च सुकन्यांच यवनं शक्रमश्विनौ । एतेषां स्मरणान्नृणां नेत्ररोगो विशाम्यति ॥
 

.

Sunday 10 May 2020

कार्य सिद्ध मंत्र

अगर आपको कोई भी कार्य सिद्ध करना है तो कार्य करने से पहले इस मंत्र का जाप अवश्य करे आपका कार्य सफल होगा
प्रतिदिन १ माला १२५ दिन जपनी है मंत्र सिद्ध हो जाएगा।

कार्य सिद्धि मंत्र 
हे माँ काली ! कलकत्तेवाली, तेरे द्वार खड़ा एक स्वाली । मेरी माँ! ज्यातावाली, मेरी अधूरी अभिलाषा, तेरे बिन नहीं पूरी होनेवाली । कृपा-दृष्टि करो-आशा पूरी करो । तेरी पुजाही करे वन्दना-सच्चे मन से । सब दुःख हरो, सब सङ्कट हरो । इच्छाएँ मेरी सब पूरे करो तुम । हे माँ ज्योता वाली-माँ कलकत्ते वाली । 

Thursday 7 May 2020

भण्डार मन्त्र

ॐ सत नमो आदेश गुरुजी को आदेश ॐ गुरुजी ॐ गणपत गणपत ऋद्ध पर बैठे गणपत आप देवी पूजो केसर कापूर दोहरा कोट तेहरी खाई कंटक मार खप्पर में लिजे ऋद्धि टूटे नहीं विघ्न व्यापे नहीं हाजर हाजर गणपत की दुहाई गणपत पूजे अमृते सदा फल दीजे, धर्म की डिब्बी पाताल का ठीया नौ नाथ चौरासी सिद्धा मिल भण्डार किया भूरी पाली काली डिब्बी शिवजी के पास मड़ी मसाणी मैं फिरा गुरु हमारे साथ घरत की डिब्बी ब्रह्मा काली ब्रह्मा विष्णु मिल अग्नि प्रजाली नीचे नीचे आग उपर पानी तपो रसोई आद भवानी घ्रततो गणपत पूरे तत पूरे गणेश ऋद्ध सिद्ध तो श्री ईश्वर पूरे तव प्रसाद महेश अन्नपूर्णाय विद्महे महा अन्नपूर्णाय धीमहि तन्नो अन्नपूर्णा प्रचोदयात। श्री नाथजी गुरुजी को आदेश। आदेश।

मन्त्र सिद्धिः- यह मन्त्र ग्रहण काल में जप करके सिद्ध करें।  गणेश जी के मन्दिर में जाकर तदनन्तर घर में भोजन तैयार करें, २१ मोतीचूर के लड्डू बनावें, एक तास लोटा लेकर बहते जल में जायें, पांच लड्डू, सिन्दूर, पुष्प जल पर छोड़कर लोटा जल से भर लेवें। अत: गणेश मन्दिर में जावें यहां भी पांच लड्डू, २१ दूब दुर्वा, लाल पुष्प, सिन्दूर तथा ५ सुपारी, ५ लौंग, इलायची गणेश जी को चढ़ाकर पूजा करें। जल भरे लोटे में एक सुपारी, लौंग, इलायची डालें। लोटा घर ले आएं। जहां भोजन सामग्री रखते हैं वहां इस लोटे का कलश स्थापन करें। मन्त्र पाठ७ या ११ बार करके कलश का पूजन करके एक लड्डू चढ़ावें, एक लड्डू पंछियों को देखकर बाकी लड्डू ७ महात्मा या ९ कन्या को खिलावें।

अत: भोजन आरम्भ करें। भोजन में कभी कमी नहीं आयेगी। अनेक लोक भोजन भण्डार भरपूर होकर करेंगे।

ऋषि (ऋषि) मन्त्र

सत नमो आदेश। गुरुजी को आदेश। ॐ गुरुजी। ओं निरंजनी निरा रुपी सोई जोत स्वरुपी बैठ सिद्धासन देवी जी ऋषि मन्त्र सुनाया आचार विचार ब्रह्माजी कर आद रचाया आओ ऋद्ध बैठो सिद्ध इलंगौ रुप विलंगी बाड़ी सवा शेर विष खाया दिहाडी जेती खाय तेती जरे तिस की रक्षा शम्भूजती गुरु गोरक्षनाथ जी करे। सोई पीवे सोई जरे सोई अमर रहे कहो जी सन्त कहां से आया, अमरपुरी से आया अमरपुर से क्या लाया ऋष मन्त्र ल्याया ऋष मन्त्र का करो विचार कौन कौन ऋष बोलिये आद ऋष जुगाद ऋष नारद ऋष, ऋष की कै पुत्री बोलिये। सूरा ऋष, पारा ऋष, माना ऋष सनकादिक,सनकादिक ऋष कि कै पुत्री बोलिये मेदनी पत्री अघोर-गायत्री कौन भाषा कौन शाखा शिव भाषा शक्ति शाखा ऋष मन्त्र अलख जी भाखा पढ़ ऋष मन्त्र ,कौली खावे गुरु के वचन अमरापुर जावे बिना ऋष मन्त्र कौली खावे पिण्ड पडे नरक में जावे, एता ऋषि मन्त्र जाप सम्पूर्ण भया। अनन्त कोट सिद्ध मे श्री शम्भूजती गुरु गोरक्षनाथ जी ने कहा श्री नाथजी गुरुजी को आदेश। आदेश। आदेश।

[विशेष:- इस मन्त्र का पाठ करके ध्यान साधना में एकाग्रता आकर ऋषि, मुनि, साधु, सन्त के दर्शन होंगे। ४१ दिन पाठ करने पर वार्तालाप होगा। ध्यान के पूर्व २१ प्राणायाम करना अनिवार्य है।]

पितृ -स्तोत्र

अपने पितृ देवता के मुक्ति और शुभ आशीर्वाद के लिए नित्य जाप अवश्य करे |

अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम्।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्।।
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा।
तान् नमस्याम्यहं सर्वान् पितृनप्सूदधावपि।।
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा।
द्यावापृथिव्योश्च तथा नमस्यामि कृतांजलिः।।
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान्।
अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येऽहं कृतांजलिः।।
प्रजापतं कश्यपाय सोमाय वरूणाय च।
योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृतांजलिः।।
नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु।
स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे।।
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम्।।
अग्निरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम्।
अग्निषोममयं विश्वं यत एतदशेषतः।।
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तयः।
जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणः।।
तेभ्योऽखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतमानसः।
नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधाभुजः

Saturday 2 May 2020

मी नंदेशनाथ - ३२

ध्यान 

ध्यान ही समाधीची संजीवन अवस्था आहे तो बोलण्याचा समजून सांगण्याचा विषय नाही तो समजून घेऊन अनुभवण्याचा विषय आहे.

ध्यानातून भगवंताचे दर्शन होते त्याच्या अफाट शक्तीचे अस्तित्व समजते ध्यानातून शरीरात चैतन्य निर्माण होते 
भगवंत कसा आहे तो कार्य कसे करतो तो बोलतो कसा दिसतो कसा हे फक्त ध्यानाच्या अवस्थेतून समजू शकते. 

ध्यान लागत नसेल तर आधी प्राणायाम करून ध्यान करायला बसावे म्हणजे शरीरात श्वास कसा भ्रमण करतो ते समजते. 

अनेक विचार येतात ध्यान करताना परंतु सातत्य ठेवल्यास २१ दिवसा नंतर फरक दिसू लागतो मन निर्विकार होते आणि ध्यान लागायला सुरवा त होते त्यामुळे घाबरु नये अती त्याबद्दल विचार करू नये.

येणारा प्रत्येक चांगला वाईट अनुभव सतगुरुं ना सांगावा म्हणजे ध्यान बरोबर की नाही ते सांगू शकतील. 

Monday 20 April 2020

मी नंदेशनाथ - ३१

प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते हे खरे आहे कारण बऱ्याच लोकांना नेहमी वाटत असते मला भगवंताने दर्शन द्यायला हवे  सर्व देवी देवतां मला दिसायला हव्या. 

परंतु एक लक्षात असू द्या आपण मनुष्य आहोत  अंधाऱ्या खोलीत गेल्यावर ज्या प्रमाणे एखाद्या काठीला आपण साप समजतो आणि नंतर समजते की ती काठी आहे तसच भगवंता सोबत नको व्हायला अचानक देव समोर आले आपली पात्रता नसताना तर किती घाबरून जाऊ आपण  साधे डोळे बंद करून बसलो तरी किती विचार येतात मनात आणि अचानक कोणी आल तर मृत्यू येऊ शकतो. 

भगवंताचे दर्शन घेण्याची क्रिया अगदी सोपी आहे स्वतः आराध्याच आपली ती पात्रता करून घेतो आपल्याला साधनेची सवय लावतो आपल्याला कडून अनेक साधना करून घेतो योग करून घेतो मन हे चंचल असते ते शांत एकस्थिर करून घेतो ऊर्जा काय आहे तिची जाणीव करून देतो कुंडलिनी शक्तीचे अस्तित्व दाखवून देतो आणि मग समोर येऊन उभा राहतो. 

त्यामुळे घाई करू नका सत गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालत रहा नाथ तुमची वाट बघत आहे. 

Thursday 16 April 2020

मी नंदेशनाथ -३०

अनेकांचे फोन येतात काम सांगतात अडचणी सांगतात आणि लगेच उत्तराची वाट बघतात. २-३ तासांनी लगेच फोन करून विचारतात केलं का काम. 

काम केलं असेल तर ठीक नाहीतर बदनामी करायला तयार आरे मूर्खा नो ती काय खिरापत आहे का प्रत्येकाला वाटायला प्रत्येकाच्या नशिबात नसत उत्तर, किंवा नाथांनी कोण्या दुसऱ्या व्यक्तीची निवड केली असेल तुमचं काम करून द्यायला म्हणून आम्ही १० वेळेस विनंती करून पण आम्हाला सांगत नाही.

स्वतः बाप जन्मात एकदा सुद्धा नाम घ्यायचं नाही कधी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं नाही जे श्रद्धावान आहे त्यांची खिल्ली उडवायची स्वतः ला नास्तिक म्हणायचे आम्ही ते तसलं काही करत नाही असं जगाला सांगायचं आणि मुलाचं लग्न जमत नाही, संतती नाही, आजार खूप आहे असे 
संकट आली की भावनिक साद घा ला यची आणि उत्तराची अपेक्षा करायची. 

आणि मग उत्तर मिळालच तर तो जप किंवा साधना करायला कंटाळा करायचा. माझ्या कडे असे किती तरी उदाहणादाख ले आहे की नाथांचा आदेश येतो की अमुक अमुक व्यक्तीला जप,साधना सांग करायला, त्या व्यक्तीला सांगतील करायला की तो म्हणतो वेळ नाही जमत, लक्ष नाही लागत, नंतर सुरू केलं तर चालेल का, इतका जप कसा काय जमेल, इतका वेळ बसल नाही जात असे उत्तर नाथांना दिले तर पुढच्या वेळेस तुम्ही कशी काय अपेक्षा करतात की नाथ तुमचे काम करतील.

एक लक्षात ठेवा जप करताना चुका करा, मांडणी करताना चुकीची करा, पूजा करताना चुकले तरी चालेल परंतु नाथांचे आदेश मात्र धुडकावून लावू नका नाहीतर ते तुम्हाला कुठल्या पाताळात टाकतील ते त्यांनाच माहीत. 

त्यांना संपूर्ण विश्व चालवायचे आहे तुमच्या कडे लक्ष आहे म्हणजे तुम्ही किती विशेष आहात हे लक्षात घ्या तुमच्या वर गुरुकृपा झाली आहे म्हणजे तुम्ही नरकात जरी गेले तरी सुखात असणार यात तिळमात्र शंका नाही, पण जर स्वर्ग सुख तुमच्या पायाशी लोळण घालतंय, रिद्धी सिद्धी तुमच्या दासी व्हायला तयार आहे, मोक्षाचा दरवाजा स्वतः सत गुरु उघडा ठेवून बसले आहे, फक्त तुम्हाला चालत तिथे जायचं आहे आणि नाथांना आलिंगन देऊन त्यांच्या त समाविष्ट व्हायचं आहे तर का हा अहंकार, का हा स्वार्थी पणा, कशासाठी हे माझं ते माझं करत बसायचं आहे आरे एकदा तरी त्यांना अनुभवून पहा किती कळजी घेतात ते आपली , किती मदत करतात ते प्रत्येक कार्यात आपल्याला आणि आपणच काम झालं की तुम्ही कोण आम्ही कोण अस वागतो. 

आदेश | 



Many of them call for their problems and ask to solve them immediately. They call back within 2 to 3 hours and check whether the problem is solved. 

If the work given is done then well and good , if not they start defamation. Silly people ! Is it something to plunder ! It is just a matter of luck , that is the reason there might be no answer for your problems. If not so, then Nath ji might have chosen someone else to solve your particular problem and that is why even after trying to find an answer, there is no response.

You never try to meditate in any way , never visit a temple, make fun of the people who have a belief on god, call yourselves as atheist , pass on comments like "we don't follow such rituals";
And ask to solve problems like son is not able to get married,  no offspring, there are lots of illnesses, and expect for the immediate results or answers.

If an answer to that particular problem is found then you feel lazy to do the given jap or Sadhana. I have many examples where Nath ji asks a particular person to do a jap, Sadhana and that person says that there is no time for it, I am not able to concentrate, Can I start it later? How can I do so much jap ? I cannot meditate for so long. If you give such answers then how can you expect that Nath ji will solve your problems in future.

Always remember, you might do a jap in a wrong way, you might perform a pooja in a wrong way but never disregard any Adesh given to you by Nath ji or else he might put you in an abyss which only he can decide. 

He has to run the whole universe. He has his attention on you, you much feel special about it, remember that. You have received Guru Krupa on you that means even if you travel in hell, you will live peacefully there , no doubt about it; but if the happiness in heaven is just near you, Riddhi ( spiritual power ) Siddhi ( prosperity) are ready to be your slaves,  Sadguru has opened the doors of moksha for you, the only thing you must do it walk the distance android embrace Nath ji to incorporate yourselves into him , then why this ego, why is this selfishness, why try to conquer everything.
For once in lifetime , try to experience Nath Ji's care and affection that he has for you, how much he helps you in all your deeds and you behave ungrateful to him once the problem is solved.


Adesh

मी नंदेशनाथ -२९

नाथांना काही नकोय काही म्हणजे काहीच फक्त तुमचा वेळ आज गेले 6 वर्ष मी अनाहत पर्यंत पोहोचलो आहे. मागे जाऊन विचार केला तर समजत की मीच स्वतः किती उशीर केला ह्या गोष्टीला माझ्या कडे वेळ होता बसायला जागा होती परंतु ध्यानाला बसायचा कंटाळा केला.

आज अनाह द मधील तो सुखद असा अनुभव घेतल्या नंतर या आनं दा पेक्षा जगात काही वेगळ असूच शकत नाही ही जाणीव झाली. आज घरात नाथांचा एक फोटो सुद्धा नाहीये मी कधी धूप, दीप, अगरबत्ती सुद्धा लावत नाही फक्त डोळे बंद करून बसतो आणि जप सुरू करतो.

कितीतरी येणारे फोन हे रंभा, भैरवी साधना मागतात त्यातून उत्पन्न काय होणार आहे हे नाथच जाणे. पण एक मात्र नक्की ह्या बाह्य साधना भौतिक सुख लगेच देतात परंतु मोक्ष प्राप्ती साठी आराध्याचा बीज मंत्रच कामी येतो. 

खरी परीक्षा ही आलेल्या पहिल्या अनुभवा पासून सुरु होते हे लक्षात ठेवा एक अनपेक्षित अनुभव आला की त्या नंतर किती तरी दिवस अनुभव शून्य जातात आस वाटत की आपण बरोबर करतोय ना? की काही चुकतंय परंतु नाथां च आपल्या वर प्रत्येक क्षणी लक्ष आहे आपण करत असलेली प्रत्येक कृती ते पाहत असतात आपण जेवढे त्यांच्या जवळ जाऊ तेवढे ते आपल्या जवळ येतात हा माझा अनुभव आहे. 

Monday 6 April 2020

हनुमान वडवानल स्तोत्र



भक्ती आणि शक्ती याच संयुक्त मिश्रण ज्या एका तत्वापाशी येऊन थांबते ते म्हणजे हनुमान तत्व. रामायणा पासून ते महाभारता पर्यंत तसेच चिरंजीवी पद प्राप्त झालेले हनुमान एकमेवाद्वितीय आहे. हनुमान यांना वीर बंकनाथ म्हणून सुद्धा ओळखले जाते.   हनुमान जयंतीला काय करावे हा अनेकांना प्रश्न पडतो अनेकांच्या देव्हाऱ्यात हनुमान यांची मूर्ती आहे त्यांनी विधीपूर्वक अभिषेक करून षोडशोपचार पद्धतीने पूजा अथवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी.

ज्यांच्या कडे मूर्ती नाही त्यांनी सुपारी ठेऊन पूजा केली तरी चालेल. ज्यांना पूजा करणे शक्य नाही त्यांनी धूप लाऊन हनुमान चालीसा - ३ वेळेस पठन करावा आणि  ते शक्य नसल्यास बजरंग बाण एकदा तरी वाचला तरी चालेल.

हनुमान हे अशुभ शक्ती पासून संरक्षण करणारे दैवत आहे त्यामुळे हनुमानाचे बिभीषणकृत वडवानल स्तोत्र वाचल्यास फायदेशीर ठरेल हनुमान यांना नैवैद्य म्हणून बुंदी लाडू द्यावे.    


हनुमान वडवानल स्तोत्र  -

विनियोगः- ॐ अस्य श्री हनुमान् वडवानल-स्तोत्र-मन्त्रस्य श्रीरामचन्द्र ऋषिःश्रीहनुमान् वडवानल देवताह्रां बीजम्ह्रीं शक्तिंसौं कीलकंमम समस्त विघ्न-दोष-निवारणार्थेसर्व-शत्रुक्षयार्थे सकल-राज-कुल-संमोहनार्थेमम समस्त-रोग-प्रशमनार्थम् आयुरारोग्यैश्वर्याऽभिवृद्धयर्थं समस्त-पाप-क्षयार्थं श्रीसीतारामचन्द्र-प्रीत्यर्थं च हनुमद् वडवानल-स्तोत्र जपमहं करिष्ये ।
ध्यानः-
मनोजवं मारुत-तुल्य-वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ।
वातात्मजं वानर-यूथ-मुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ।।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते प्रकट-पराक्रम सकल-दिङ्मण्डल-यशोवितान-धवलीकृत-जगत-त्रितय वज्र-देह रुद्रावतार लंकापुरीदहय उमा-अर्गल-मंत्र उदधि-बंधन दशशिरः कृतान्तक सीताश्वसन वायु-पुत्र अञ्जनी-गर्भ-सम्भूत श्रीराम-लक्ष्मणानन्दकर कपि-सैन्य-प्राकार सुग्रीव-साह्यकरण पर्वतोत्पाटन कुमार-ब्रह्मचारिन् गंभीरनाद सर्व-पाप-ग्रह-वारण-सर्व-ज्वरोच्चाटन डाकिनी-शाकिनी-विध्वंसन ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महावीर-वीराय सर्व-दुःख निवारणाय ग्रह-मण्डल सर्व-भूत-मण्डल सर्व-पिशाच-मण्डलोच्चाटन भूत-ज्वर-एकाहिक-ज्वरद्वयाहिक-ज्वरत्र्याहिक-ज्वर चातुर्थिक-ज्वरसंताप-ज्वरविषम-ज्वरताप-ज्वरमाहेश्वर-वैष्णव-ज्वरान् छिन्दि-छिन्दि यक्ष ब्रह्म-राक्षस भूत-प्रेत-पिशाचान् उच्चाटय-उच्चाटय स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः आं हां हां हां हां ॐ सौं एहि एहि ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते श्रवण-चक्षुर्भूतानां शाकिनी डाकिनीनां विषम-दुष्टानां सर्व-विषं हर हर आकाश-भुवनं भेदय भेदय छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय शकल-मायां भेदय भेदय स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते सर्व-ग्रहोच्चाटन परबलं क्षोभय क्षोभय सकल-बंधन मोक्षणं कुर-कुरु शिरः-शूल गुल्म-शूल सर्व-शूलान्निर्मूलय निर्मूलय नागपाशानन्त-वासुकि-तक्षक-कर्कोटकालियान् यक्ष-कुल-जगत-रात्रिञ्चर-दिवाचर-सर्पान्निर्विषं कुरु-कुरु स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते राजभय चोरभय पर-मन्त्र-पर-यन्त्र-पर-तन्त्र पर-विद्याश्छेदय छेदय सर्व-शत्रून्नासय नाशय असाध्यं साधय साधय हुं फट् स्वाहा ।


।। इति विभीषणकृतं हनुमद् वडवानल स्तोत्रं ।।



Sunday 5 April 2020

अक्षय तृतीय


अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे सतगुरूंची कृपा हि अशीच कधीही क्षय न होणारी असते शिष्य कितीही रागावला किवा दूर असला तरी त्यांची शिष्याप्रती असणारी कृपादृष्टी हि दिवसानुदिवस वाढतच जाते. त्याच प्रमाणे भगवंताची कृपाद्रुष्टी असते मनुष्य योनी सोडून जसे भूत, पिशाच्च, देव, गंधर्व, किन्नर यांनी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे वचन दिले तर ते मोडत नाही फ़क़्त मनुष्यच आपल्या स्वार्थी स्वभावानुसार आपण दिलेले वचन तोडून फ़क़्त आपलेच हित चिंतीत असतो.

अक्षय तृतीया या दिवशी केलेल्या कुठल्याही कार्याचे फळ हे कधीही संपत नाही त्यामुळे या दिवशी आपल्या पितृदेवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभआशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. त्यांना यथोचित तर्पण देऊन तृप्त करावे. मोक्ष गायत्री मंत्र जप करून त्यांना मोक्ष प्राप्त करून द्यावा. आपल्या जीवनातील ऐश्वर्य, कीर्ती, संतती, आयुष्य, मोक्ष प्राप्ती हे पितृ देवतांच्या हातात असते त्यामुळे त्यांचा  आदर करून सर्व प्राप्त करून घ्यावे.

मोक्ष गायत्री मंत्र -     
पितरांच्या नावाने ७ पिंड बनवून त्याबरोबर तुपाची ज्योत लावावी , त्याची पूजा करावी , मातीच्या मडक्यात गंगा जल आणि पंचामृत टाकून समोर ठेवावे , वरील मंत्राचा १५१ वेळेस जप करावा , शंखाच्या सहाय्याने ५-५ वेळेस पाणी वाहावे , खीर, हलवा पुडी इत्यादी पंचपक्वान्नचा नैवेद्य दाखवावा. 

सत नमो आदेश | गुरूजी को आदेश | ॐ गुरूजी | ॐ सों का सकल पसारा , अक्षय योगी सबसे न्यारा | सद्राला तोड़ चौदह चौकी यम की तोड़ हंसा ल्याऊ मोड़ हंसा तो ला कहा धरे अलष पुरुष की सीम  , हंस तो  निर्भय भया काल गया सिर फोड़ निराकार के जोत मै रती न खणड़ी हो , कौन कौन साधू भया ब्रम्हा विष्णु महेश , वे साधू ऐसे भये यम ने पकडे केश , मोक्ष गायत्री जाप सम्पूर्ण भया | श्री नाथजी गुरूजी को आदेश | आदेश | आदेश |  

Saturday 4 April 2020

मी नंदेशनाथ - २८

अनेकांचे म्हणणे असते ध्यानाला बसलो कि मन सैरभैर होते. लक्ष एकाच ठिकाणी राहत नाही सारखे काही विचार येत असतात किती लक्ष एकवटण्याचा प्रयत्न केला तरी होत नाही आणि मग ध्यान होत नाही.

मुळात ध्यान हि कल्पना म्हणजे आपले विचार शून्य करणे नाहीये मन हे चंचल असते त्याला थांबवू शकत नाही जर ते थांबले तर आपल्या भावना नष्ट होतील आपले मन एका क्षणात अब्जावधीचे अंतर पार करून जाऊ शकते त्यामुळे त्याला जर एकाच ठिकाणी  अडकवले तर  कल्पनाशक्तीच्या जोरावर आज पर्यंत जे अजरामर लिखाण केले गेलेले आहे ते यापुढे होणार नाही त्यामुळे आधी मनाला विनाकारण त्रास देन किवा दडपून ठेवण बंद केल पाहिजेल.

आपण सर्व गृहस्थी धर्माचे पालन करणारे आहोत सर्व कामकाज, व्यापार करून भगवंताला वेळ देतो हे त्याच्यावर केलेले उपकारच आहेत खर तर. दिवसभर केलेल्या कामाची आठवण हि ध्यान करताना येणारच आहे फ़क़्त आपल्याला त्याच्या वेग कमी करायचा आहे आज ध्यान करायला बसलो आणि ३ तास ध्यान लागले असे एक दिवसात होऊ शकत नाही त्यासाठी वर्षोनुवर्षे सवय करावी लागते.

ध्यानाची सुरवात हि प्राणायाम आणि योगासन यांनी करायला हवी. अति त्यांच्या आहारी जाऊ नये जे प्राणायाम करून आपला श्वासोच्छवास हा शुद्ध म्हणजे आपल्याला समजेल असा होणार आहे तेवढेच करावे जास्तीत जास्त १ किवा २ त्यापेक्षा जास्त नको आणि मग विशिष्ट मंत्राचा जप करावा आणि अनुभव घ्यावा.


मी नंदेशनाथ - २७ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ २६ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २५ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ -२४ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २३ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा

Friday 3 April 2020

मी नंदेशनाथ - २७

सध्या रामायण, महाभारत सिरीयल सुरु झाल्या आहेत त्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. बारकाईने बघितल्यास त्यातील अत्यंत महत्वाचे दुवे आपल्याला पाहायला मिळतात. जसे भगवान श्रीराम यांचे गुरुप्रेम, पितृपेम, मातृप्रेम, बंधुप्रेम, पत्नीप्रेम  यामध्ये कुठल्याही प्रकारचे बंधन अथवा तडजोड हि होऊच शकत नाही आणि सर्वान मध्ये समतोल कसा साधावा याचे उत्तम उदाहरण दिले आहे.

एक महत्वाची गोष्ट नमूद कराविशी वाटते आहे कि ज्याप्रमाणे गुरु वशिष्ठ  यांना सर्व प्रकारची विद्या अवगत होती सर्व प्रकारचे ज्ञान त्यांना होते, द्रुष्टी त्यांना होती त्यांनी ठरवले असते तर अल्प कालावधीत सर्व राक्षसांचा वध करूण पृथ्वी भयमुक्त केली असती  तरीही त्यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांनाच राक्षसांचा वध करण्यासाठी उचित समजले कारण जे कार्य नियतीने ज्याच्या हातून लिहिलेले असते ते त्यालाच करावे लागते. आपण त्यात कुठलेही प्रकारचे कारण दिले तरी नियती ते कार्य तुमच्या कडून करूनच घेते. कोणत्याही प्रकारचा कंटाळा केला किवा वेळ नाही,जमत नाही असे सांगितले तरी ते कार्य तुम्हालाच करावे लागणार आहे हे लक्षात असू द्या या जन्मात जर हे कार्य पूर्ण झाले नाही तर तुम्हाला पुढचा जन्म घेऊन ते कार्य पूर्ण करावे लागते, तुम्ही पुढचा जन्म घेतला म्हणजे तुमच्या गुरुंना सुद्धा पुढचा जन्म घ्यावा लागतो ते कार्य करून घेण्यासाठी. त्यामुळे आपल्या सतगुरूंनी सांगितलेले कार्य हे कुठलिही तडजोड न करता पूर्ण करावे.

राज्याभिषेकाच्या अदल्यादिवशी गुरु वशिष्ठ हे श्रीराम यांना चटई वर झोपायला सांगतात यावरून त्यांना पुढे काय होणार आहे याची नक्कीच कल्पना होती हे समजते रामाचा राज्याभिषेक होणार नाही आणि श्रीराम यांना वनवास भोगावा लागणार आहे त्यासाठीची ती तयारी म्हणून वशिष्ठ तसे सांगतात. आपल्या सतगुरूंना आपल्यावर येण्याऱ्या प्रत्येक संकटाची चाहूल लागलेली असते त्यातून सहज तारूनकशा प्रकारे जायचे याचे देखील त्यांच्याकडे उत्तर असते अनेक प्रकारे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपल्याला त्याचे अवलोकन होत नाही आणि आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे संशय घेऊन बघू लागतो किवा हे मलाच का सांगितले दुसऱ्यांना का नाही करायला लावले असे निरर्थक प्रश्न निर्माण करतो.

गुरु वशिष्ठ रामांना पायी चालण्याची सवय असू द्या पुढे तुम्हास कामी येणार आहे असे सांगतात त्यावरून गुरुआज्ञा म्हणून श्रीराम त्याचे पालन करतात परंतु आपल्या गुरुंना ते कोणतेही कारण विचारात नाही. सतगुरूंनी सांगितलेला शब्द प्रमाण धरून ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. आपल्याकडे आपल्या गुरुंनी सांगितल्या नंतर ती आज्ञा पाळणे सोडून त्याचे कारण काय? किती दिवस मला तसे करावे लागणार आहे? आणि मीच हे करावे का? माझ्या कडून काही चुकले आहे आहे ज्यामुळे तुम्ही मला हे करायला लावले आहे? असे प्रश्न निर्माण होतात आणि आपनच सर्व कार्यावर पाणी फिरवतो.

आदेश

मी नंदेशनाथ २६ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २५ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ -२४ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २३ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा

Sunday 15 March 2020

मी नंदेशनाथ - २६

ज्याप्रमाणे करोडो लोकांमध्ये एक सतगुरु निर्माण होऊन जगतकल्याणाचे कार्य करत असतो त्याप्रमाणे सतगुरुंसाठी एक शिष्य हा त्यांचा आत्मा असतो. त्याने करत असलेल्या प्रत्येक बारीक गोष्टिकडे सतगुरुंचे लक्ष असते. कितीही शिष्य झाले तरी सतगुरूंपासून निघणारी उर्जा प्रत्येक शिष्याला समप्रमाणात मिळते, शिष्याची असलेली पात्रता त्यानुसार ती उर्जा ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त होते.

ज्याप्रमाणे शिष्याची प्रगती होते त्यानुसार गुरूला सुद्धा लौकिक मिळत असतो. शिष्य करत असलेल्या साधना पाहून गुरूंचे मन प्रसन्न होते, भगवंतासोबत शिष्याचे झालेले संभाषण पाहून गुरुंना अत्यानंद मिळतो आणि आपल्या जन्माचे कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. आपला शिष्य हा जेव्हा भगवंताचे अनुसंधान करण्यास चुकतो तेव्हा ती शिक्षा आधी सतगुरूंना भोगावी लागते मग काही प्रमाणात शिष्याला त्रास होतो.

शिष्याने सुद्धा आपले अनुभव आपल्या सतगुरूंन समोर ठेऊन अध्यात्माच्या प्रत्येक कसोटीला पात्र व्हायला हवे. जो पर्यंत भगवंताचे आपल्या आराध्याचे दर्शन होत नाही तोपर्यंत "माझ्यासाठी माझे सतगुरूच गुरुगोरक्षनाथ आहेत" हि भावना अंतरमनात असायला हवी.
मी पणा सोडून आपण आपल्या सतगुरुंसोबत एकरूप होऊन जीवनक्रम करायला हवा.


मी नंदेशनाथ - २५ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ -२४ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २३ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा

Friday 13 March 2020

श्री शिवमहिम्नस्तोत्रम्


 

महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः ।
अथा‌वाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन्
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः ॥ 1

अतीतः पन्थानं तव च महिमा वाङ्मनसयोः
अतद्व्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि ।
स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः
पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः ॥ 2

मधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवतः
तव ब्रह्मन्‌ किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदम् ।
मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः
पुनामीत्यर्थे‌स्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता ॥ 3

तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत्
त्रयीवस्तु व्यस्तं तिस्रुषु गुणभिन्नासु तनुषु ।
अभव्यानामस्मिन् वरद रमणीयामरमणीं
विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके जडधियः ॥ 4

किमीहः किङ्कायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं
किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च ।
अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसर दुःस्थो हतधियः
कुतर्को‌यं कांश्चित् मुखरयति मोहाय जगतः ॥ 5

अजन्मानो लोकाः किमवयववन्तो‌पि जगतां
अधिष्ठातारं किं भवविधिरनादृत्य भवति ।
अनीशो वा कुर्याद् भुवनजनने कः परिकरो
यतो मन्दास्त्वां प्रत्यमरवर संशेरत इमे ॥ 6

त्रयी साङ्ख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति
प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च ।
रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषां
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव ॥ 7

महोक्षः खट्वाङ्गं परशुरजिनं भस्म फणिनः
कपालं चेतीयत्तव वरद तन्त्रोपकरणम् ।
सुरास्तां तामृद्धिं दधति तु भवद्भूप्रणिहितां
न हि स्वात्मारामं विषयमृगतृष्णा भ्रमयति ॥ 8

ध्रुवं कश्चित् सर्वं सकलमपरस्त्वध्रुवमिदं
परो ध्रौव्या‌ध्रौव्ये जगति गदति व्यस्तविषये ।
समस्ते‌प्येतस्मिन् पुरमथन तैर्विस्मित इव
स्तुवन्‌ जिह्रेमि त्वां न खलु ननु धृष्टा मुखरता ॥ 9

तवैश्वर्यं यत्नाद् यदुपरि विरिञ्चिर्हरिरधः
परिच्छेतुं यातावनलमनलस्कन्धवपुषः ।
ततो भक्तिश्रद्धा-भरगुरु-गृणद्भ्यां गिरिश यत्
स्वयं तस्थे ताभ्यां तव किमनुवृत्तिर्न फलति ॥ 10

अयत्नादासाद्य त्रिभुवनमवैरव्यतिकरं
दशास्यो यद्बाहूनभृत रणकण्डू-परवशान् ।
शिरःपद्मश्रेणी-रचितचरणाम्भोरुह-बलेः
स्थिरायास्त्वद्भक्तेस्त्रिपुरहर विस्फूर्जितमिदम् ॥ 11

अमुष्य त्वत्सेवा-समधिगतसारं भुजवनं
बलात् कैलासे‌पि त्वदधिवसतौ विक्रमयतः ।
अलभ्या पाताले‌प्यलसचलिताङ्गुष्ठशिरसि
प्रतिष्ठा त्वय्यासीद् ध्रुवमुपचितो मुह्यति खलः ॥ 12

यदृद्धिं सुत्राम्णो वरद परमोच्चैरपि सतीं
अधश्चक्रे बाणः परिजनविधेयत्रिभुवनः ।
न तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरि त्वच्चरणयोः
न कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनतिः ॥ 13

अकाण्ड-ब्रह्माण्ड-क्षयचकित-देवासुरकृपा
विधेयस्या‌‌உसीद्‌ यस्त्रिनयन विषं संहृतवतः ।
स कल्माषः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो
विकारो‌पि श्लाघ्यो भुवन-भय- भङ्ग- व्यसनिनः ॥ 14

असिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे
निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः ।
स पश्यन्नीश त्वामितरसुरसाधारणमभूत्
स्मरः स्मर्तव्यात्मा न हि वशिषु पथ्यः परिभवः ॥ 15

मही पादाघाताद् व्रजति सहसा संशयपदं
पदं विष्णोर्भ्राम्यद् भुज-परिघ-रुग्ण-ग्रह- गणम् ।
मुहुर्द्यौर्दौस्थ्यं यात्यनिभृत-जटा-ताडित-तटा
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता ॥ 16

वियद्व्यापी तारा-गण-गुणित-फेनोद्गम-रुचिः
प्रवाहो वारां यः पृषतलघुदृष्टः शिरसि ते ।
जगद्द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमिति
अनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः ॥ 17

रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो
रथाङ्गे चन्द्रार्कौ रथ-चरण-पाणिः शर इति ।
दिधक्षोस्ते को‌यं त्रिपुरतृणमाडम्बर-विधिः
विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः ॥ 18

हरिस्ते साहस्रं कमल बलिमाधाय पदयोः
यदेकोने तस्मिन्‌ निजमुदहरन्नेत्रकमलम् ।
गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषः
त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम् ॥ 19

क्रतौ सुप्ते जाग्रत्‌ त्वमसि फलयोगे क्रतुमतां
क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते ।
अतस्त्वां सम्प्रेक्ष्य क्रतुषु फलदान-प्रतिभुवं
श्रुतौ श्रद्धां बध्वा दृढपरिकरः कर्मसु जनः ॥ 20

क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृतां
ऋषीणामार्त्विज्यं शरणद सदस्याः सुर-गणाः ।
क्रतुभ्रंशस्त्वत्तः क्रतुफल-विधान-व्यसनिनः
ध्रुवं कर्तुः श्रद्धा-विधुरमभिचाराय हि मखाः ॥ 21

प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वां दुहितरं
गतं रोहिद्‌ भूतां रिरमयिषुमृष्यस्य वपुषा ।
धनुष्पाणेर्यातं दिवमपि सपत्राकृतममुं
त्रसन्तं ते‌द्यापि त्यजति न मृगव्याधरभसः ॥ 22

स्वलावण्याशंसा धृतधनुषमह्नाय तृणवत्
पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि ।
यदि स्त्रैणं देवी यमनिरत-देहार्ध-घटनात्
अवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः ॥ 23

श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराः
चिता-भस्मालेपः स्रगपि नृकरोटी-परिकरः ।
अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं
तथापि स्मर्तॄणां वरद परमं मङ्गलमसि ॥ 24

मनः प्रत्यक्चित्ते सविधमविधायात्त-मरुतः
प्रहृष्यद्रोमाणः प्रमद-सलिलोत्सङ्गति-दृशः ।
यदालोक्याह्लादं ह्रद इव निमज्यामृतमये
दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान् ॥ 25

त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवहः
त्वमापस्त्वं व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च ।
परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रति गिरं
न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत् त्वं न भवसि ॥ 26

त्रयीं तिस्रो वृत्तीस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरान्
अकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत् तीर्णविकृति ।
तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः
समस्तं व्यस्तं त्वां शरणद गृणात्योमिति पदम् ॥ 27

भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सहमहान्
तथा भीमेशानाविति यदभिधानाष्टकमिदम् ।
अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि
प्रियायास्मैधाम्ने प्रणिहित-नमस्यो‌स्मि भवते ॥ 28

नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमः
नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः ।
नमो वर्षिष्ठाय त्रिनयन यविष्ठाय च नमः
नमः सर्वस्मै ते तदिदमतिसर्वाय च नमः ॥ 29

बहुल-रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः
प्रबल-तमसे तत् संहारे हराय नमो नमः ।
जन-सुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः
प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः ॥ 30

कृश-परिणति-चेतः क्लेशवश्यं क्व चेदं क्व च तव गुण-सीमोल्लङ्घिनी शश्वदृद्धिः ।
इति चकितममन्दीकृत्य मां भक्तिराधाद् वरद चरणयोस्ते वाक्य-पुष्पोपहारम् ॥ 31

असित-गिरि-समं स्यात् कज्जलं सिन्धु-पात्रे सुर-तरुवर-शाखा लेखनी पत्रमुर्वी ।
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति ॥ 32

असुर-सुर-मुनीन्द्रैरर्चितस्येन्दु-मौलेः ग्रथित-गुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य ।
सकल-गण-वरिष्ठः पुष्पदन्ताभिधानः रुचिरमलघुवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार ॥ 33

अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतत् पठति परमभक्त्या शुद्ध-चित्तः पुमान् यः ।
स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथा‌त्र प्रचुरतर-धनायुः पुत्रवान् कीर्तिमांश्च ॥ 34

महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः । 
अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम् ॥ 35

दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः । 
महिम्नस्तव पाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ॥ 36

कुसुमदशन-नामा सर्व-गन्धर्व-राजः
शशिधरवर-मौलेर्देवदेवस्य दासः ।
स खलु निज-महिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात्
स्तवनमिदमकार्षीद् दिव्य-दिव्यं महिम्नः ॥ 37

सुरगुरुमभिपूज्य स्वर्ग-मोक्षैक-हेतुं
पठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्य-चेताः ।
व्रजति शिव-समीपं किन्नरैः स्तूयमानः
स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम् ॥ 38

आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्व-भाषितम् ।
अनौपम्यं मनोहारि सर्वमीश्वरवर्णनम् ॥ 39

इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्कर-पादयोः ।
अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः ॥ 40

तव तत्त्वं न जानामि कीदृशो‌सि महेश्वर ।
यादृशो‌सि महादेव तादृशाय नमो नमः ॥ 41

एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः ।
सर्वपाप-विनिर्मुक्तः शिव लोके महीयते ॥ 42

श्री पुष्पदन्त-मुख-पङ्कज-निर्गतेन
स्तोत्रेण किल्बिष-हरेण हर-प्रियेण ।
कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन
सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः ॥ 43

॥ इति श्री पुष्पदन्त विरचितं शिवमहिम्नः स्तोत्रं समाप्तम् ॥

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...